सातारा शहरातील तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी शाशकिय बंगला केव्हा सोडणार


संपादक दिलीप वाघमारे

सातारा जिल्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी सर यांची बदली होऊन एक महिना झाला आहे

तसेच सातारा जिल्ह्यात तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक अंचाल दलाल मॅडम यांची बदली होऊन किमान सहा महिने झाले आहेत

आणि हे दोन्ही संविधानिक पदावर असणारे व्यक्ती पती-पत्नी आहेत व ते दोन्ही एकत्र राहत होते पण त्यांना शासनाचा पगार, भत्ता, बाकी सर्व खर्च वेगवेगळ्या पद्धतीने शासन देत होते त्यामुळे त्यांनी वेगवेगळे राहायचे होते पण तसे काही झालेले नाही

सातारा शहरांमध्ये त्यांना जो शासकीय बंगला राहण्यास दिला होता तो त्यांनी त्यांची बदली झाल्यानंतर ही रिकामा करून दिलेला नाही.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आलेले नवनियुक्त जिल्हाधिकारी संतोष पाटील सर यांना रेस्ट हाऊस मध्ये राहावे लागत आहे.

त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी सर व तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल मॅडम यांनी लवकरात लवकर तो शासकीय बंगला लवकरात लवकर रिकामा करून शासनाला परत द्यावा.

या गोष्टीची शासनाने तात्काळ दखल घ्यावी.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!