फुलेनगर येथे महात्मा फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी .

कार्यकारी संपादक :आशिष चव्हाण महात्मा फुले जयंती उत्सव मंडळ फुलेनगर वाई व महात्मा फुले स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा

Read more

हडपसर विधानसभा महायुती कार्यकर्ता मेळावा. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हडपसर विधानसभा मतदारसंघातील महायुती कार्यकर्ता मेळावा,

हडपसर प्रतिनिधी : धर्मेंद्र वर्पे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री , अर्थमंत्री अजित दादा पवार यांच्या

Read more

बकरी चोरट्यांच्या लोणंद पोलीसांनी आवळल्या मुसक्या.

  सातारा प्रतिनीधी लोणंद पोलीस ठाणे हददीतील आंदोरी ता. खंडाळा गावातुन ४५,०००/- रुपये किमतीची तीन बकरी चोरी झालेबाबत गुन्हा दाखल

Read more

विंग येथे ड्रायडे दिवशी १३,२३,८३४ /- रु. विदेशी दारू जप्त करुन ४ इसमांवर कारवाई.

  सातारा प्रतिनीधी समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी आज दिनांक १४ एप्रिल

Read more

बालवडीत बैलगाडीतून मतदार जनजागृती मोहिम.

भोर प्रतिनिधी : सागर खुडे मतदान हा प्रत्येक नागरिकाचा महत्वाचा अधिकार आहे.त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने करावा

Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करावी! उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते रामदास कांबळे.

  शिरवळ प्रतिनिधी : मानव जातीचे उद्धार करते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती राज्यात आणि देशातही मोठ्या

Read more

पुणे ते सातारा महामार्ग वरती कोंढणपूर ब्रिज वरती ट्रकला पाठीमागून येणाऱ्या ट्रकची धडक.

  खेडशिवापूर प्रतिनिधी : पुणे ते सातारा जाणाऱ्या महामार्गावर दि.13/4/24 रोजी पहाटे 3:30 वाजता चे सुमारास निर्मल ट्रान्सपोर्टचा ट्रक ड्रा.

Read more

विवाहितेचा छळ; चौघांवर गुन्हा दाखल.

  वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण शारीरिक व मानसिक त्रास दिल्याप्रकरणी एका विवाहितेने भुईंज पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याबाबत

Read more

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ग्रामपंचायत मध्ये साजरी करण्याचे शासनाचे आदेश !

प्रतिनिधी :  प्रत्येक शहरात तसेच गावातील ग्रामपंचायत मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणे क्रम प्राप्त आहे. महाराष्ट्र शासनाचा

Read more

जावळीकरांनो जागृत व्हा…..आलेवाडीत जे घडतयं ते प्रत्येक गावा-गावात घडूद्या… विलासबाबा जवळ.

  जावळी सातारा : बजरंग चौधरी सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुके म्हणून माण-खटावची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला परिचीत आहे.जणू दुष्काळ इथल्या लोकांच्या

Read more
Translate »
error: Content is protected !!