पावसाळ्यात लाईट गेल्यानंतर प्रकाशदूत (लाईनमन) जीवाची पर्वा न करता वीजपुरवठा अखंडित राहण्यासाठी असतात नेहमीच सज्ज,त्यांच्या व्यथा नारिकांनी समजून घेण्याची ते सुद्धा खंत करतात व्यक्त…
दि.25 सारोळे :- पावसाळा सुरु होताच विजेच्या लपंडावाला सुरुवात होते. यावर्षी मे महिन्यातच अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे
Read more